
या घट्नेन सिद्ध झालय

गोव्यात गेल्या दोन वर्षा पासून आतंकवादी हल्याचा प्रयत्न होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते याच पश्वभुमिवर राज्यातील सुरक्षा यंत्रणेला सतर्क करण्यात आलय राज्य प्रशासनान या करीता विशेष बोम्ब निकामी करणार्या पथाकाची स्थापनाही केलि मात्र त्याच्याकडे असलेली अपुरी साधन सामुग्री सरकारच्या अनास्थेय्ची साक्ष देत होती


असो हा झाला पहिला मुद्दा पण सरकारने सुरक्षाते बाबत केल्या घोषणेच काय झाल ? कुठे आहे अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा ? बोम्ब निकामी करणार्या पथकाला घटनेची माहिती मिळून सुद्धा अर्ध तास उशीर कशासाठी ? या पथकाकडे श्वाना व्यतिरिक्त बोम्ब निकामी करणार्या उप्कर्नाची उणीव कश्या मुळे ?
ह्या सग्ल्यामुळे मात्र निरपराध नागरिकांना पोलिसांच्या so-called तपासणीला समोर जाव लागल पण बोम्बच्या अफ्वेने मात्र या पथाकाची जणू रंगित्त तालिमच झाली